पोस्ट्स

भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न फसला

इमेज
. ... आणि मिडियाची चोरी पकडली गेली !           पत्रकार, पत्रकारिता आणि Media म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असा प्रचार आणि प्रसार अनेक वर्ष सुरु आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या लेखणीने सुवर्णकाळ गाजवलेला आहे. प्र. के. अत्रे पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखाने भल्याभल्यांना दरदरुन घाम सुटलेला आम्ही पाहिला आहे. याच पत्रकारितेची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी भल्या भल्या मोठ्या नेत्यांचे स्टिंग ओपरेशन करुन त्यांची खोटी बाजू उघड केलेली आपण आजतागायत पाहिली आहे.  आज त्याच्या उलट एक किस्सा घडला....  *** Now पत्रकार अरुनील **** ( नाव लवकरच उघड करु ) यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना फोन करून 'कोरेगाव - भिमा प्रकरणात अनिता साळवे यांनी ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा भिडे गुरुजी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रिटिशन दाखल केली यावर आपल मत मांडा' म्हणून विचारणा केली. '८  महिन्यापूर्वी घडलेल्या दंगलीच्या घटने संदर्भात महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मान. मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत सत्य सांगितले आहे आता त्यावर...

भिडे गुरुजी यांची स्फोटक मुलाखत

इमेज
भिडे गुरुजींची स्फोटक मुलाखत बेधडक - जशी आहे तशी मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी? शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सोमवा...

मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खरच स्तुती केली होती काय ?

इमेज
स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे म्हणजे ...  मुळ लेख फेसबुकवरील असून तो आहे तसा इथे मांडण्यात आला आहे याची नोंद घ्यावी !            कालपासून माझ्या एका  फेसबुक पोस्टवर एक गृहस्थ मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयी वाद घालत होते म्हणू किंवा चर्चा करत होते असं म्हणू. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले की,  "मी श्रीशिव - श्रीशंभूचरित्राचा अभ्यासक आहे. मनुस्मृती याबाबत माझा अभ्यास नाही" चर्चा करत असताना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीबद्दल काय म्हणाले होते यावरील अभ्यासू धारकरी श्री. तुकारामदादा चिंचणीकरांचा लेख त्यांना पाठवला. त्यावर त्या गृहस्थांनी "दळवी तुम्ही दुसऱ्याचे लेख देता आणि स्वतः अभ्यासक आहात असं म्हणता " असं म्हणत मला खिजवण्याचा प्रयत्न केला. मी हातातील शिवचरित्र अभ्यास काहीवेळ बाजूला ठेवून खरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं आहे हे वाचण्यासाठी माझ्या संग्रहातील डॉ. बाबासाहेबांची काही पुस्तके वाचायला घेतली. खर तर माझा अभ्यासाचा विषय हा 'शिवछत्रपती आणि संभाजी महाराज' पण काल त्या गृह...

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

इमेज
भिडे गुरुजींनी तरुणांना काय शिकवले असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्या सर्वांना हे एक सडेतोड उदाहरण आहे ! भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्श न        थायलंड येथे एका ...

ते अंध व्यक्ती म्हणाले, गुरुजी आम्ही दृष्टी असणाऱ्यांना दिशा दाखवतो !

इमेज
"गुरुजी आम्ही या तुमच्या कार्यक्रमासाठी आलोय. आणि खास करून तुमचे दर्शन घ्यायला आलोय !" पूणे - शनिवार दि. ७ जुलै रोजी पूण्यात संभाजीराव भिडे गुरुजी आणि त्यांची संघटना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे वारकरी धारकरी संगमाला हजारोंच्या संख्येंने धारकरी पुण्यात संचेती चौकात जमलेले. संत तुकाराम महाराजांची पालखी येताच 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' असा गजर झाला. पालखी प्रमुखांनी भिडे गुरुजींना रथाचे स्वारथ्य करायला दिले आणि पालखी रथात मानाचे स्थान दिले.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी येण्याला काही वेळ होता. रस्त्याच्या कडेला शिस्तीत बसलेल्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी 'विठोबा रखुमाई' चा गजर वाढवला. काही वेळानंतर भिडे गुरुजी धारकऱ्यांच्या गर्दीत जाऊन अभंग श्लोक म्हणत दंग झाले. इतक्यात तिथे दोन व्यक्ती आले. धारकऱ्यांनी त्यांना भिडे गुरुजींपर्यंत जाण्यास वाट करून दिली. भिडे गुरुजींनी त्या दोघांना नमस्कार केला.  आणि त्यांची विचारपूस केली. त्यापैकी एक गृहस्थ म्हणाले, "गुरुजी, नमस्कार ! आम्ही अंध आहोत. आम्ही पुण्यातच राहतो आणि शिकवतो." गुरुजींनी विचारलं, ...

भिडे गुरुजींनी तरुणांना हेच शिकवले काय ?

इमेज
एक भाऊ आपल्या अर्धवट बेशुद्ध बहिणीला कसाबसा सावरत रायगड किल्ला उतरत होता आणि ..... भिडे गुरुजी तरुणांना चुकीच्या मार्गावर नेतात असा आरोप काही विशिष्ट लोकांकडून नेहमी होत असतो. अशा वेळी सत्य काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न फारच कमी लोक करत असतात. यंदाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच तिथी नुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर पावसाने दोन दिवस जोरदार हजेरी लावली होती. मात्र सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे गडावर येणाऱ्या शिवभक्तांची संख्या कमी झाली नव्हती. अगदी ५ वर्षाच्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध शिवभक्तांनी रायगडावर आपल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकास हजेरी लावली होती. राज्याभिषेक झाल्यावर शिवभक्त रायगड उतरत असताना कोणा अज्ञात इसमाने बातमी पसरवली की 'रायगडावरील धबधब्यामुळे वाट वाहून गेली आहे'  या चुकीच्या बातमीमुळे पोलिसांनी रायगडाचा महादरवाजामधील मुख्य प्रवेशद्वार बंद केले. रायगड उतरत असणाऱ्या लोकांची महादरवाजा येथे गर्दी होऊ लागली. ६ जूनला चुकीच्या नियोजनामुळे झालेली चेंगराचेंगरी पोलिसांनी लक्षात घेउन दरवाजा बंद करण्याचे उचललेले पाऊल आणखी गोंधळ निर्माण...

खरचं आजची पत्रकारिता विकली जातेय ? भाग - १

इमेज
खरचं पत्रकारिता विकली जातेय ??                  भाग -  १ काल पर्यंत आम्ही सर्व कसे का असेना पण या News चैनलवाल्यांच्या बातम्यांवर काही अंशी का असेना विश्वास ठेवत होतो. पण आता मात्र यांनी हद्दच केली आहे ..... आपण दाखवत असलेली बातमी किती खरी किती खोटी याची शहानिशा न करता आजचे पत्रकार त्या बातम्या दाखवतात छापतात यावर आता ठाम विश्वास बसू लागला आहे. मागे २०१६ ला मुंबईतील लोअरपरळ येथे ना. म. जोशी मार्ग शाळेत आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान होते. हे व्याख्यान किमान दिड दोन हजार लोकांच्या साक्षीने तीन तास पुर्ण सुरु होत. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच काही महिलांनी आदरणीय भिडे गुरुजींकडे आरक्षणबद्दल मागणी केली. त्यावेळी उपस्थित मुंबई प्रमुखांनी आणि धारकऱ्यांनी त्या महिलांना, "ताई, आदरणीय गुरुजी हे न आमदार आहेत न मंत्री तुम्ही चुकीच्या ठिकाणी आरक्षणबद्दल बोलत आहात."   असं म्हणत त्यांना सन्मानाने सभागृहाबाहेर नेले. पोलिसांनी त्यांना सभागृहापासून ५०० मिटर अंतरावर उभ केले होते. व्...