पोस्ट्स

masjid लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुसलमानांची धर्मनिष्ठा आणि हिंदू

इमेज
" तुम्ही कॉंग्रेसी, राष्ट्रवादीचे असाल किंवा भाजपाई ... जेव्हा तुम्ही त्यांच्या भावना दुखावता तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही फक्त काफिर हिंदू असता ..... " मुसलमानांसारखी धर्मनिष्ठा हिंदू कधी शिकणार ? शिर्षक वाकून भुवया उंचाबल्या असतील तर थांबा. मुसलमान त्यांच्या धर्माशी, त्यांच्या कुराणाशी, त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांशी नेहमीच निष्ठावंत राहिला आहे या मताला पुष्टी देणारे अनेक प्रसंग दाखले म्हणून देता येइल. अनेकवेळेला शहर, राज्य, प्रांत, देश यापलीकडे जाऊन मुसलमान त्यांच्या लोकांकरता एकत्र येतो, रस्त्यावर उतरतो याचेही अनेक दाखले देता येइल. चेहरा ओळखीचा असो नसो, आपला नातेवाईक मित्र असो नसो पण दाढी आणि डोक्यावर गोल टोपी आहे हे पाहताच कोणत्याही संकटात दुसऱ्या मुसलमानाला मदत करण्यासाठी पुढे आलेले मुसलमान आपण आजही आपल्या अवतीभवती पाहत असतो. हे काय आहे ? हे असं का होतं असा जर प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर सोपे आहे ... मुसलमान हा त्याच्या धर्माशी, त्याच्या कुराणाशी  पक्की निष्ठा ठेवणारा असतो. उभ्या जगात तो कुठेही असला तरी जेव्हा त्याच्या धर्माला त्याची गरज भासते तेव्हा तो कोणताही...

श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा

इमेज
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी  पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती....  मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...

जिहादी प्रवृत्तीला जायबंद घालायलाच हवा

इमेज
      संभाजीनगर येथे मशिदीचा अवैध पाणीपुरवठा बंद करायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रोखण्यात आलं, आधी गणपती मंदिराचा पाणीपुरवठा रोखा मग आमच्याकडे या अशी मागणी झाली, ती त्या मंदिर व्यवस्थापनाने वेळच्यावेळी पाणीपट्टी भरली असतानाही.. इतकं कारण घेऊन संभाजीनगर मुस्लिमांनी पेटवल, गाड्या भरून भरून दगड आणले गेले होते, पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले, त्यांची हिंसक प्रतिक्रिया पाहून पोलिसांना पळ काढावा लागला, हिंदूंच्या गाड्या, घर, दुकान पेटवली, त्यात एका वृद्धाचा होरपळुन मृत्यू झाला.. गणेश मंदिर, दिगंबर जैन मंदिर तोडण्यात आलं.. का ? मशिदीचा अवैध पाणीपुरवठा तोडला म्हणून.. एक गोष्ट लक्षात घ्या, संभाजीनगरची सुरुवातीपासूनच ओळख औद्योगिक शहर अशी आहे, राज्याची तिजोरी भरण्याचे काम मुंबई, पुणे नंतर संभाजीनगर करते, अशी स्थिती असतानाही तिथं जिहादी नंगानाच करतात.. याही आधी बोललो होतो, आधी विकास की आधी जिहादी प्रवृत्तीचा बिमोड ? असा प्रश्न असेल तर आधी शाश्वत विकासासाठी शांतता हवी, त्यासाठी जिहादी प्रवृत्तीला पायबंद हा घालायलाच हवा.. अन्यथा तो विकास कुठवर जिवंत राहील याची शाश्वती न...