पोस्ट्स

shivpratishthan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पॅकेजवाले पत्रकार

इमेज
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींना नाहक बदनाम करण्यासाठी २०१६ पासून अत्यंत फालतू बोगस पत्रकारांची एक मोठी टीम मिळणाऱ्या पैशासाठी हाती आलेले पॅकेज News चालवून गुरुजींची बदनामी करत आले आहेत. अत्यंत फालतू पत्रकारिता करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारी लोक समाजात उदयास आली आहेत. कोणत्यातरी वर्तमापत्रात टेंपररी ( घरात बसून खर्डेघाशी पत्रकारिता ) करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत ही लोक हाती आलेले पॅकेज सातत्याने पसरवून बिनधास्तपणे खोटे पसरवत असतात. उदाहणादाख ल -  १) २०१६ सालीे लोअरपरळ येथे एका शाळेच्या भल्या मोठ्या सभागृहात किमान दिड हजार शिवभक्त सलग तीन तास भिडे गुरुजींचे व्याख्यान सुरू असताना एका संघटनेत ज्यात पुरूष नसावेत म्हणून त्यांनी काही स्त्रियांना गुरुजींच्या व्याख्यानात व्यत्यय आणण्यासाठी पाठवले असताना त्यांना आम्ही अत्यंत आदराने सभागृहाबाहेर नेले असताना अवघ्या काही मिनिटांत एक बातमी काही online वर्तमानपत्रांमधून पसरवली गेली. या बातमीचा मथळा थोडा वेगळा असला तरी बातमी एकच होती. "भिडे गुरुजींना वर्गात कोंडल" 'भिडे गुरुजींना खोलीत कोंडल' अमुक संघटनेच्या लोका...

संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

इमेज
भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण  माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया...  "ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही....  ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७०  वर्षापुर्वीचे  आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ?? आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने का...

..... खरचं मिर्च्या का झोंबतात ?

इमेज
....खरचं मिर्च्या का झोंबतात ? "तुम्ही माझ्या कार्यक्रमाची वाट लावली दळवी !" हे अत्यंत ह्रदयस्पर्षी वाक्य आहे जय महाराष्ट्र News चैनलच्या आशिष जाधव या राजकीय संपादकाचे .... राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवरील राजकीय गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर एका RTI कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकारात अशी माहिती बाहेर आली की राज्य सरकारने एकूण ४१ गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे हजारो जणांची न्यायालय फेरी बंद होणार आहे. या ४१ गुन्ह्यात सांगलीतील काही गुन्हे आहेत जसे २००८ जोधा अकबर चित्रपटवेळी संविधानिक मार्गाने चित्रपटाचा निषेध नोंदवणाऱ्या भिडे गुरुजींवर कृष्णप्रकाशने केलेला लाठीचार्ज आणि त्यामुळे सांगलीतील लोकांनी चिडून केलेली तोडफोड आणि बंद वेळी भिडे गुरुजींवर आणि इतर शेकडो लोकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगलीतील मिरजेत अफजलखान वधाच्या पोस्टवरुन गणेश मंडळांवर एका गटाने केलेला हल्ला आणि त्यानंतर उसळलेली दंगल यात दोन्ही बाजूकडील शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते. पण भिडे गुरुजींच नाव यात मुख्य आरोपी म्हणून नसतानाही अनेकांनी भिडे गुरुजींच्या नावाने शिमगा केला. ...