पोस्ट्स

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

इमेज
आजपासून १०२ वर्षापूर्वी १९१७ ला कॉग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला. या करारात मुसलमानांना जास्तीतजास्त हक्कांच्या सवलती देउन त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कॉंग्रेस पक्षाने मान्य केली होती. " भाषावार प्रांतरचनेचे तत्व स्विकारून बंगाल, पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे मुसलमान बहुसंख्याक होतील आणि त्या प्रांतात राहणारे हिंदू हे अल्पसंख्याक होतील आणि ते तिथे सुरक्षित राहू शकणार नाही. त्यांच्यावर अत्याचार होतील. अशा प्रकारची प्रांत रचना हिंदुस्थानच्या दृष्टीने धोकादायक आहे. असे मत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. कारण हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज राहत नसून दोन भिन्न संस्कृतीची राष्ट्रे नांदत आहेत" असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. "हिंदुस्थानाच्या एका बाजुला चीन आणि जपान ही राष्ट्रे तर दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तान अशी मुस्लिम राष्ट्र आहे. भविष्यात जर चीन किंवा जपानने हिंदुस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या रक्षणासाठी हिंदू - मुसलमान एकजुटीने प्रतिकार करतील ..... पण .... पण जर अफगाणिस्तानने...

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती'

इमेज
"मराठ्यांनी आपल्या शत्रूविरूध्द चालू केलेल्या क्रांतीयुध्दाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता मराठ्यांचा हा राजा 'निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता झाला !'                     - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती' संभाजी महाराजांवरील लेखाचे खंडण मंडण थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय इतिहासकार व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 'हिंदुपदपादशाही' ( १९२८ ) या गाजलेल्या ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराजांवरील एक लेख 'हुतात्मा छत्रपती' यावर अनेक स्वा. सावरकरद्रोही लोकांनी त्या लेखातील एक दोन शब्दांवरुन गदारोळ माजवून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीबाही पसरवायला सुरुवात केली आहे. त्या लेखामागील पार्श्वभूमीवर  कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९९० साली प्रकाशित केलेल्या 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' या संशोधनपर ग्रंथात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या लेखासंबधी विचारपूर्वक खंडण मंडण केले ...

दलवाईं तुमचे डोके ठिकाणावर आहे काय ?

इमेज
नाणार - आरे यातील आंदोलन आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ?  महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेले सरकार हे जरी शिवसेनेच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली उभं राहिलेले असले तरी त्याला अनेक पक्षांनी टेकू दिला आहे. जो तो पक्ष आपआपला स्वार्थ काढून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मग ते पद असो की त्यांचा छुपा अजेंडा ..... ऐकेबाजुला कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असं पूर्णपणे विरूध्द विचारांची ही आघाडी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच .... पण जितके दिवस टिकेल त्यातही आपला मुद्दा आपला स्वार्थ कसा काढून घेता येइल यावरच भर असेल असेच वाटत आहे ... अशावेळी जितेंद्र आव्हाड आणि हुसेन दलवाई आपल्या मागण्या घुसवत पुढे आलेले दिसून आले. या दोघांनी नाणार आणि आरे आंदोलकांवरील ठाकरे सरकारने मागे घेतलेल्या गुन्हाच्या हवाला देत भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. यावेळी हुसेन दलवाईसारख्या बुजुर्ग राजकारणी व्यक्तीकडे पाहून विचार येतो की, ...

ही राजकीय खेळी अशी असेल तर ?

इमेज
राजकारणातील  चाणक्य .... राजकारण म्हटल की हा शब्द सर्रासपणे वापरला जातो. जो तो राजकीय पक्ष आपआपली राजकीय खेळी खेळत असतो. काहींची खेळी नावाजली जाते तर काहींची सपशेल फसतेही. सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला राजकीय खेळी म्हणायचं की महाराष्ट्रासाठी न भुतो न भविष्यती अस काही वाईट घडत आहे हेच भल्याभल्यांच्या लक्षात येत नाहीय. भाजपावाले मोदी आणि शहांना चाणक्य म्हणून गौरवत आहेत. तर राष्ट्रवादीवाले शरद पवारांचा तसा उल्लेख करत आहेत. या सर्व खेळात  शिवसेना अडकलीय. नक्की कोण सेनेचा वापर करत आहेत हे अजून शिवसेनेच्या लक्षात येत नाहीय.  भाजपाला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ मिळाली होती तेव्हा त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्यासारख "आम्ही विरोधी बाकावर बसणार" म्हणत शिवसेना - राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची अनैसर्गिक यूती होउ दिली. शिवसेनेच्या हातातून सर्व सुत्र निघून गेली होती. आता सुत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी खासकरून शरद पवारांच्या हातात आली. शरद पवार साहेब हे असं व्यक्तीमत्व आहे ज्यांना हा देश अजूनही समजू शकला नाहीय. ते काय करतील काही नेम नाही. आणि घडलही तसच .... बैठकावर बैठ...

बंद दाराआड भाजपा - सेनेत काय ठरलं होतं ?

इमेज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकपुर्वी प्रसार माध्यमांसमोर "आमच्यात असं ठरलं आहे की, पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप केले जाणार आहे !" असं जाहीर वक्तव्य केले होते ... गेले काही दिवस ओल्या दुष्काळासोबतच मुख्यमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपाच्या सरी महाराष्ट्रभरात सुरु आहेत. कालपरवा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की,  "निवडणुकीच्या प्रचारावेळी आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार हे जाहीरपणे सांगत होतो. तेव्हा शिवसेनेने विरोध का नाही केला ? त्यांनी यावर आक्षेप का नाही घेतला ?" हाच मुद्दा अनेकजण मांडत आहेत. जर पंतप्रधान मोदीजींनी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आणि भाजपाच्या सर्वच नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे मुख्यमंत्री असतील हे बोलत असताना दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत काहीच बोलताना दिसत नव्हती हे उभ्या महाराष्ट्राने पाहिल आहे ... मग तेव्हा शांत बसणारी सेना आणि त्यांचे नेते आजच मुख्यमंत्री शिवसेनेचा अस म्हणत पुढे का आले ? जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर प्रसार माध्यमांशी ब...

शिवसेना - भाजपा काय असेल वादाचे मुख्य कारण ?

इमेज
अडीच अडीच वर्षाचा दिलेला शब्द का पाळला नाही ? कारण आजच्या घडीला उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणे हे भाजपाला झेपणारे नाही... गेले अनेक दिवस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कुठेच जाहीरपणे काही बोलत नाहीय .. कुठल्याही मिडिया समोर ते प्रतिक्रिया देत नाहीय. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडायला हवी पण ते कुठेच समोर न येता त्यांच्या बाजूने शिवसेनेची भूमिका मांडत आहेत संजय राऊत..... संजय राऊत हे मिडियासमोर रोज येतात पण ते एकच मुद्दा मांडत आहेत ... "ठरलेले करा आणि मुख्यमंत्री पदाबद्दल बोला !" काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात असं काही ठरलं नव्हतचं .. !" अस जाहीरपणे बोलल्यामुळे उध्दव ठाकरे दुखावले गेले. यालाही कारण आहे ते म्हणजे अमित शहांनी दिलेला शब्द मुख्यमंत्री तो दिलाच नाही अस म्हणत आहेत .. दुखावलेले उध्दवजी म्हणाले की, "अमित शहांनी जो मला शब्द दिला होता तो त्यांनी पाळावा ... त्यांनी त्यांचा शब्द फिरवू नये ... " काय होता तो शब्द नक्की ? उध्दवजी ठाकरे हे संजय राऊत यांच्या मुखातून म्हणतात की,  "तो ...